Monday, September 01, 2025 01:41:50 PM
खरे तर वारकरी साहित्य परिषदेच्या अनुदानासाठी 3 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, मानाच्या पालख्या 1080 इतक्या झाल्या. यावर्षी, उर्वरित राज्यातील दिंड्यांनाही शहानिशा करून मानधन देण्याचे ठरले आहे.
Ishwari Kuge
2025-06-18 21:25:13
महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा आषाढी वारी उत्सव 18 जूनपासून सुरू होत आहे. हा दिव्य प्रवास आळंदी आणि देहू येथून सुरू होतो आणि आषाढी एकादशी (6 जुलै 2025) रोजी पंढरपूर येथे संपतो.
2025-06-18 17:21:35
दिन
घन्टा
मिनेट